शब्दांमध्ये प्रेम असेल,पण शब्दांमधील ते प्रेम जर कृतीत नसेल तर अशा आठवणी विस्मृतीत जायला वेळ लागत नाही.असे अधांतरी नाते जास्त काळ तग धरु शकत नाही.अश्यावेळी भानावर यावं, अधांतरी असलेलं ते नातं आठवणींमध्ये पुरून टाकावं,त्यावर एक वास्तवाचे एक फूल ठेवावं आणि आयुष्यात Move On व्हावं.
0
1
8
290
0
Download Image