डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दोनदा कपटाने निवडणुकीत पाडुन त्यांना लोकसभेत येऊ दिले नाही. याउलट जनसंघाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना राज्यसभेत पाठवले आणि त्यांचा सन्मान केला काँग्रेस हा अतिशय वर्चस्ववादी सरंजामी मानसिकता असलेला पक्ष आहे. दलीत मुस्लिम बहुजन यांना फक्त मतांसाठी लागतात. पदे फक्त उच्चवर्णीयांना दिली जातात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दोनदा कपटाने निवडणुकीत पाडुन त्यांना लोकसभेत येऊ दिले नाही. याउलट जनसंघाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना राज्यसभेत पाठवले आणि त्यांचा सन्मान केला काँग्रेस हा अतिशय वर्चस्ववादी सरंजामी मानसिकता असलेला पक्ष आहे. दलीत मुस्लिम बहुजन यांना फक्त मतांसाठी लागतात. पदे फक्त उच्चवर्णीयांना दिली जातात.